Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अनैतिक संबधातून बारबालेचा खून !

Updated: सोमवार, 22 मार्च 2021 (16:06 IST)
 
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली येथे राहणा-या आरती सपकाळ हीचा शुक्रवारी सायंकाळी राहत्या घरात साडीने गळा आवळून खून झाला होता. या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या नेतृत्वाखाली सुरु होता. दरम्यान मयत आरती काम करत असलेल्या कल्याणच्या रूचिरा बार येथे काम करणारा श्रीनिवास मडीवाल याच्यावर पोलिसांची संशयाची सुई स्थिरावली. आरतीच्या मोबाईलचा सीडीआर तपासला. त्यात तिच्यासोबत बारमध्ये करणारा तिचा सहकारी श्रीनिवास मडीवाल याच्याशी दररोज बोलणे होत असल्याचे उघडकीस आले. आरोपीच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून त्याला कल्याण स्टेशनच्या पुलावरून ताब्यात घेतले. अशाप्रकारे आरतीच्या खुन्याच्या गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासांच्या आत मुसक्या आवळल्या. आर्थिक आणि अनैतिक संबंधातून हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. विष्णूनगर पोलिस तपास करत आहेत.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

Independence Day Recipes 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन विशेष खास तिरंगा रेसिपीस

स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीत फिरायला जायचंय? भारतातील ही १० ठिकाणं देतील देशभक्तीचा खास अनुभव

तिसऱ्या मुंबई'चा मराठी जनतेला फायदा होणार नाही म्हणत राज ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

LIVE: ठाणे स्टेशन परिसरातील ऑटोचालकांची मनमानी थांबवली जाणार

कोलंबियामध्ये ७.४ तीव्रतेचा भूकंप झाला

पुढील लेख
Show comments