Marathi Biodata Maker

लसीकरण केंद्रावर गर्दी उसळली

Updated: रविवार, 4 जुलै 2021 (11:17 IST)
 
लसींचा तुटवडा असल्याने दोन ते तीन दिवस संपूर्ण जिल्ह्यातले लसीकरण केंद्र बंद होते.परंतु शुक्रवारी लस मिळाल्यावर ठाण्याच्या काही ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले.लसी उपलब्ध असल्याचे वृत्त समजतातच लोकांची गर्दी या लसीकरण केंद्रावर होऊ लागली आणि लोकांनी लांब रांगा लावल्या.काही केंद्रावर लसी कमी आल्याने नागरिकांचा रोष वाढला आणि सर्वत्र गोंधळ झाल्याचे वृत्त समजले.
 
काही ठिकाणी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने लसीकरण सुरु होते.शिवाय नगर च्या लांब रांगेत लागून सुद्धा नागरिकांना लस मिळाली नाही.याचे कारण एका शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने आदल्या दिवशीच आपल्या संस्थेचे टोकन देऊन ऑफलाईन नोंदणी केली.त्यामुळे नागरिकांचा रोष झाला आणि गोंधळ झाला त्यामुळे पोलिसांना त्यात लक्ष घालावे लागले त्यासाठी काही काळ हे लसीकरण केंद्र बंद करण्यात आले.
 
 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे मुंबईत पूरस्थिती; ४८ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी

एसी, रेफ्रिजरेटर, की सीलिंग फॅन; वर्षभरात कोणते घरगुती उपकरण सर्वाधिक वीज वापरते?

तुम्ही घरबसल्या रहिवासी प्रमाणपत्र कसे मिळवू शकता? येथे जाणून घ्या....

LIVE: पश्चिम रेल्वेकडून मोठी कारवाई: चर्चगेट-विरार रेल्वेमार्गालगतची बेकायदेशीर अतिक्रमणे हटवण्याची मोहीम

T20 series झिम्बाब्वेने भारताविरुद्धच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी संघ जाहीर केला

पुढील लेख
Show comments