Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

३१ तासानंतर चकमक संपली, दोन दहशतवादी ठार

Updated: मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018 (15:31 IST)
 
श्रीनगरमधील सीआरपीएफच्या तळावर सोमवारी पहाटे दोन दहशतवाद्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केला. पहाटे साडे चारच्या सुमारास दहशतवाद्यांनी तळात शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र जवानांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. पहारेकऱ्याला बॅकपॅक आणि शस्त्रे बाळगणाऱ्या दोन संशयित व्यक्ती दिसल्यानंतर त्याने दोघांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यात सीआरपीएफच्या ४९ व्या बटालियनमधील एक जवान शहीद झाला होता. जवानांकडून चोख प्रत्युत्तर मिळाल्यानंतर दहशतवाद्यांनी करण नगरातील एका पडक्या घरात आश्रय घेतला. यानंतर सुरक्षा दलांनी या घराला वेढा घातला होता. मंगळवारी दुपारपर्यंत ही चकमक सुरु होती. 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments