Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

1 कोटी रुपयांचे मद्य गुजरातमध्ये नष्ट केले

Updated: गुरूवार, 24 मे 2018 (08:55 IST)
 
1960 साली मुंबई राज्यापासून वेगळे होऊन गुजरात राज्याची स्थापना झाल्यापासून गुजरातमध्ये मद्याची निर्मिती, साठा, विक्री आणि मद्यपान यावर संपूर्ण बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र बंदी घालण्यात आलेली असली, तरी चोरट्या मद्याच्या धंद्यावर मात्र पूर्णपणे आळा घालणे सरकारला शक्‍य झालेले नाही. जप्त करण्यात आलेला चोरट्या मद्याचा साठा अशा प्रकारे नष्ट करण्यात येतो.
 
आंध्र प्रदेश, तामिळनाडू, हरियाणा, मिझोरम आणि मणिपूर या राज्यांमध्ये दारूबंदी कायद्याचा प्रयोग करून पाहण्यात आला होता. मात्र नंतर तो रद्द करण्यात आला.
 
बिहार हे संपूर्ण दारूबंदी करणारे देशातील चौथे राज्य आहे. नितीश कुमार सरकारने सन 2016 मध्ये प्रथम देशी मद्यांवर आणि नंतर सर्वच प्रकारच्या मद्यांवर बंदी घातलेली आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments