Festival Posters

महाकुंभ: प्रचंड गर्दीमुळे प्रयागराजला जाणाऱ्या अनेक गाड्या १५ फेब्रुवारीपर्यंत रद्द

Updated: मंगळवार, 11 फेब्रुवारी 2025 (16:29 IST)
ALSO READ: महाराष्ट्राची कोणतीही योजना बंद होणार नाही, मंत्री उदय सामंत यांनी केला दावा<> महाकुंभमेळ्यादरम्यान, प्रयागराजला जाणाऱ्या आणि परतणाऱ्या यात्रेकरूंच्या संख्येत प्रचंड वाढ होते. अशा परिस्थितीत प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने अनेक विशेष पावले उचलली आहे. प्रयागराजहून बाहेर जाण्यासाठी रेल्वेने अतिरिक्त गाड्या आणि कोच देखील जोडल्या आहे. याशिवाय, गर्दीला जलद आणि सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी रेल्वेने एक विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
ALSO READ: प्रयागराज महाकुंभावरून परतणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण अपघात, ७ जणांचा मृत्यू
महाकुंभ दरम्यान विशेष व्यवस्था
महाकुंभमेळ्यादरम्यान, यात्रेकरूंना त्यांच्या घरी सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी रेल्वेने अतिरिक्त रेल्वे सेवा सुरू केल्या आहे आणि गाड्यांमध्ये डब्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान सुविधा मिळेल आणि गर्दी नियंत्रित करण्यास मदत होईल.
 
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments