Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्वराज यांनी ट्रोलरची 'अशी' केली बोलती बंद

Updated: मंगळवार, 17 जुलै 2018 (09:05 IST)
 
‘व्हिसामाता’नावाच्या एका ट्विटर हॅंडलवरुन, ”मॅडम तुम्ही व्हिसामातावरुन सिटिझनशिप माता केव्हा बनणार ? म्हणजे मला म्हणायचंय की, पाकिस्तानातून आलेले हिंदू आणि शिख शरणार्थींना नागरिकत्व द्यायला केव्हा सुरू करणार”,असं ट्विट करण्यात आलं. त्या व्यक्तीला सुषमा स्वराज यांनी त्याच्याच भाषेत उत्तर देताना, ”प्रिय पुत्र, नागरिकत्वाचे निर्णय हे गृह मंत्रालय घेत असतं, परराष्ट्र मंत्रालयाचं ते काम नाही”,असं ट्विट केलं. यासोबतंच स्वराज यांनी त्या व्यक्तीला आशीर्वाद देताना ट्विटच्या अखेरीस ‘आयुष्मान भव’असं म्हटलं. स्वराज यांच्याकडून आलेल्या या भन्नाट उत्तरानंतर ट्रोल करणाऱ्या त्या व्यक्तीने ते ट्विट डिलिट केलं.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments