Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सुषमा स्वराज यांना अखेरचा निरोप

Updated: बुधवार, 7 ऑगस्ट 2019 (17:54 IST)
 
त्यांचं पार्थिव दुपारी 12 वाजेपर्यंत भाजपच्या कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवलं गेलं. त्यानंतर लोधी रोडवरील विद्युतदाहिनीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले. सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी यांनी सुषमा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.
 
सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह भाजप आणि इतर पक्षांच्या अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. हरियाणा सरकारने सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर दोन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments