Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आजही जिथे जातो तिथे हिरोसारखे स्वागत होते

Updated: मंगळवार, 5 फेब्रुवारी 2019 (14:36 IST)
 
मध्य प्रदेश भाजपच्या मुख्यालयात सोशल मीडियावरील एका कार्यशाळेला संबोधित करताना ते बोलत होते. 'भलेही आपण निवडणूक हरलो असू. पण आपल्यावरील लोकांचे प्रेम काय आहे. काँग्रेस आणि भाजपमधला फरक लोकांना कळून चुकला आहे. भरल्या डोळ्यांनी लोक भाजप सत्तेत परतण्याची वाट बघत आहेत,' असे शिवराज म्हणाले.
 
सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीचा प्रचार कसा करायचा याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. 'येणारी लोकसभा निवडणूक हे एक धर्मयुद्ध आहे. ही लढाई देशभक्त आणि फुटिरतावादी शक्तींमध्ये होणार आहे. ही कुठली छोटी-मोठी निवडणूक नाही, ना कोणत्या व्यक्तीची निवडणूक आहे.
 
ही भारताला वाचवणारी निवडणूक आहे. जनतेच्या मदतीने कोणतीही निवडणूक लढता येऊ शकते,' असे शिवराज म्हणाले.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments