Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रतन टाटांनी लग्न का केले नाही? भारत-चीन युद्धाशी संबंधित

Updated: गुरूवार, 10 ऑक्टोबर 2024 (08:34 IST)
 
रतन टाटांनी लग्न का केले नाही?
देशात आणि जगात प्रसिद्ध असलेल्या रतन टाटा यांचे लग्न झाले नव्हते. हे असे व्यक्तिमत्व होते ज्यांनी इतर कुटुंबांचे जीवन सुधारण्याची संधी कधीही सोडली नाही. रतन टाटा यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर त्यांच्या प्रेमकथेतील एक प्रसंग प्रसिद्ध आहे. जेव्हा ते अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये काम करत होते तेव्हा  कोणाच्या तरी प्रेमात होते. रिपोर्ट्सनुसार त्यांना त्या मुलीशी लग्न करायचे होते पण होऊ शकले नाही. यामागचे कारण म्हणजे आजीची तब्येत, ज्यामुळे त्यांना भारतात परतावे लागले.
 
नंतर लग्न का झाले नाही?
रतन टाटा भारतात परतल्यानंतरही मुलगी भारतात येईल, अशी आशा त्यांना होती. पण तसे झाले नाही, कारण ते वर्ष होते 1962 जेव्हा भारत आणि चीनमध्ये युद्ध झाले होते. देशातील परिस्थितीमुळे मुलीचे आई-वडील त्यांच्या लग्नाला राजी नव्हते. इथेच त्यांचे नाते संपुष्टात आले.
 
यानंतरही रतन टाटा यांचे नाव अनेक मुलींशी जोडले गेले पण त्यांनी आपले आयुष्य एकटेच घालवले.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments