Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

व्होडाफोनचा 398 रुपयांचा प्रीपेड पॅक लाँच, किती फायदा जाणून घ्या

Updated: गुरूवार, 20 डिसेंबर 2018 (16:09 IST)
 
नवीन रिचार्ज पॅकमध्ये वापरकर्त्यांना अमर्यादित व्हॉईस कॉल आणि 100 एसएमएस दररोज दिले जातील. व्होडाफोनने 398 रुपयांच्या रिचार्ज पॅकला सध्या मुंबई, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि पंजाब सर्कलमध्ये उपलब्ध केले गेले आहे. मजेदार गोष्ट 
 
म्हणजे की दिल्ली-एनसीआर आणि उत्तर-पूर्व सर्कलमध्ये हे फायदे 396 रुपयांच्या रिचार्ज पॅकवर मिळतील. 
 
दुसरीकडे, व्होडाफोनने आपल्या 399 रुपयांच्या रिचार्ज पॅकमध्ये काही बदल केले आहे. आता हा पॅक 84 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध असून पॅकेज सध्या मायव्होडाफोन अॅपवर उपलब्ध आहे.
 
398 रुपयांचा व्होडाफोन रिचार्ज पॅक 69 दिवसांच्या वैधतेसह येतो. प्रत्येक दिवशी वापरासाठी 1.4 जीबी डेटा मिळेल. याचा अर्थ वापरकर्त्यास वापरासाठी एकूण 96.6 जीबी डेटा मिळेल. या रिचार्ज पॅकमध्ये अमर्यादित लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल उपलब्ध असतील. दररोज 100 एसएमएस विनामूल्य पाठविले जातील. 
 
व्होडाफोन हा नवीन रिचार्ज पॅक पूर्वी उत्तर प्रदेश, मुंबई, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये उपलब्ध करवत आहे. तथापि, दिल्ली-एनसीआरचे व्होडाफोन वापरकर्ते हा पॅक 396 रुपयांमध्ये मिळवू शकतात. मायव्होडाफोन अॅपवर नवीन रिचार्ज पॅक 100% कॅशबॅकसह उपलब्ध आहे. उल्लेखनीय आहे की 399 रुपयांच्या रिचार्ज पॅक आधी 70 दिवसांच्या वैधतेसह यायचा. परंतु त्यावेळी दररोज वापरण्यासाठी 1.4 जीबी डेटा मिळायचा. 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

LIVE: आयएएस तुकाराम मुंडे यांनी एफडीएच्या २९ कर्मचाऱ्यांना थेट इशारा दिला

नियमांनुसार काम करता येत नसेल तर राजीनामा द्या…तुकाराम मुंडे यांनी एफडीएच्या २९ कर्मचाऱ्यांना थेट इशारा

ट्रेनमध्ये धूम्रपान करणे आता खूप महागात पडणार! रेल्वेने दंड २० पटीने वाढवून ₹१०० वरून ₹२,००० केला

"तुम्हाला काम करायचे नाही, तर पगारही घेऊ नका," मुंबई उच्च न्यायालयाने डॉक्टरांना फटकारले; संप तात्काळ मागे घेण्याचे आदेश

उत्तम पीक येण्यासाठी आणि चांगले उत्पादन मिळवण्यासाठी शेतीची महत्त्वाची कामे

पुढील लेख
Show comments