suvichar

व्होडाफोनचा 398 रुपयांचा प्रीपेड पॅक लाँच, किती फायदा जाणून घ्या

व्होडाफोनने 398 रुपयांचा नवीन रिचार्ज पॅक सादर केला आहे. या रिचार्ज पॅकची वैधता 69 दिवस आहे आणि या दरम्यान, व्होडाफोन सब्सक्राइबर्सला दररोज वापरण्यासाठी 1.4 जीबी डेटा प्रदान केला जाईल. 
 
नवीन रिचार्ज पॅकमध्ये वापरकर्त्यांना अमर्यादित व्हॉईस कॉल आणि 100 एसएमएस दररोज दिले जातील. व्होडाफोनने 398 रुपयांच्या रिचार्ज पॅकला सध्या मुंबई, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि पंजाब सर्कलमध्ये उपलब्ध केले गेले आहे. मजेदार गोष्ट 
 
म्हणजे की दिल्ली-एनसीआर आणि उत्तर-पूर्व सर्कलमध्ये हे फायदे 396 रुपयांच्या रिचार्ज पॅकवर मिळतील. 
 
दुसरीकडे, व्होडाफोनने आपल्या 399 रुपयांच्या रिचार्ज पॅकमध्ये काही बदल केले आहे. आता हा पॅक 84 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध असून पॅकेज सध्या मायव्होडाफोन अॅपवर उपलब्ध आहे.
 
398 रुपयांचा व्होडाफोन रिचार्ज पॅक 69 दिवसांच्या वैधतेसह येतो. प्रत्येक दिवशी वापरासाठी 1.4 जीबी डेटा मिळेल. याचा अर्थ वापरकर्त्यास वापरासाठी एकूण 96.6 जीबी डेटा मिळेल. या रिचार्ज पॅकमध्ये अमर्यादित लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल उपलब्ध असतील. दररोज 100 एसएमएस विनामूल्य पाठविले जातील. 
 
व्होडाफोन हा नवीन रिचार्ज पॅक पूर्वी उत्तर प्रदेश, मुंबई, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये उपलब्ध करवत आहे. तथापि, दिल्ली-एनसीआरचे व्होडाफोन वापरकर्ते हा पॅक 396 रुपयांमध्ये मिळवू शकतात. मायव्होडाफोन अॅपवर नवीन रिचार्ज पॅक 100% कॅशबॅकसह उपलब्ध आहे. उल्लेखनीय आहे की 399 रुपयांच्या रिचार्ज पॅक आधी 70 दिवसांच्या वैधतेसह यायचा. परंतु त्यावेळी दररोज वापरण्यासाठी 1.4 जीबी डेटा मिळायचा. 

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

World Environment Day 2026 Wishes in Marathi जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा

LIVE: उद्धव ठाकरे यांनी बंडखोर उमेदवार बाळ माने यांना पक्षातून काढून टाकले

भारताचे व्यापाराचे दरवाजे जगासाठी खुले आहे, मंत्री पीयूष गोयल म्हणाले- भारत जागतिक व्यावसायिक भागीदारीसाठी पूर्णपणे तयार आहे

श्रीलंकेतील वृद्धाश्रमात भीषण आग; ११ वृद्ध व्यक्तींचा मृत्यू तर ७ जण गंभीर जखमी

कोकण विधान परिषद निवडणुकीत गोंधळ उडाला; उद्धव ठाकरे यांनी बाळा माने यांना पक्षातून काढले?

पुढील लेख
Show comments