Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कार्ला -मळवली पुलावरून एक जण वाहून गेला, शोधण्याचे कार्य सुरु

Updated: शुक्रवार, 5 जुलै 2024 (20:41 IST)

शुक्रवारी पुलावरून जाताना एक व्यक्ती नदीपात्रात वाहून गेल्याची घटना घडली आहे. त्यानंतर बचाव पथकाने त्याला शोधण्याची मोहीम राबवली.सध्या नदीपात्रात जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या मुळे व्यक्तीचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळ पर्यंत सापडू शकला नाही. 

कार्ला- मळवली दरम्यान इंद्रायणी वरील पुलाचे काम सुरु असल्यामुळे नागरिकांना जुन्या पुलावरून ये-जा करावी लागत आहे. नागरिकांना या मुळे मोठ्या अडचणींना सामोरी जावे लागत आहे. पुलाचे काम लवकर करण्याचे निवेदन भाजपचे रवींद्र भेगडे यांनी तहसीलदारांना दिले होते. त्यांनी पुलाचे काम लवकर करण्याची मागणी केली होती. आज ही दुर्देवी घटना घडली. मृतदेहाचा शोध घेण्यात येत आहे.  
 
Edited by - Priya Dixit  
 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

राहुल गांधींच्या वक्तव्यावरून किरेन रिजिजू संतापले, सभापती बिर्ला यांनीही त्यांना सल्ला दिला

Bike Servicing Tips बाईकचे सर्व्हिसिंग करताना, मेकॅनिककडून या गोष्टी नक्कीच तपासून घ्या

नागपुरात माजी भाडेकरू कडून घरमालक आणि एका जोडप्यावर धारदार शस्त्राने हल्ला, महिलेचा मृत्यू

अनैतिक संबंधांच्या संशयावरून महिलेची हत्या, मृतदेह कोल्हापूरहून भिवंडीला कारमधून नेले

महाराष्ट्रात २२ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट, अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे धोका वाढला; मच्छिमारांना इशारा जारी

पुढील लेख
Show comments