Dharma Sangrah

प्रशासनामध्ये 2022 पासून केवळ इलेक्ट्रिक गाड्याच - आदित्य ठाकरे

गुरूवार, 30 सप्टेंबर 2021 (13:48 IST)
राज्यात एप्रिल 2022 पासून प्रशासनामध्ये केवळ इलेक्ट्रिक गाड्याच वापरण्यात येतील, अशी माहिती राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. ते पुण्यात बोलत होते.
 
विभागीय आयुक्त कार्यालयात कार्बन न्यूट्रल आणि 'माझी वसुंधरा' या अभियानाबाबत आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
 
राज्यात प्लास्टिक बंदी झाल्यानंतर पुण्याने चांगलं काम केलं आहे. आता कार्बन न्यूट्रल शहरासाठी देखील पुण्याने पुढाकार घ्यायला हवा, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.
 
पुणे विभाग आणि जिल्ह्यात 'माझी वसुंधरा' अभियानात चांगलं काम झाल्याचंही ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
 
पुण्याच्या एक दिवसाच्या दौऱ्यात त्यांनी पिंपरी मधील टाटा मोटर्स कंपनीला भेट देऊन इलेक्ट्रिक कार निर्मिती प्रक्रियेची माहिती घेतली.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

Mumbai Rain Live Updates: मुंबईत अलर्ट, पुण्यासह राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

एड्समुळे ३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; कुटुंबाशी संबंध तोडल्यानंतर गेली दहा वर्षे ती बेघर आणि प्रसिद्धीपासून दूर होती

पुणेकरांसाठी गूड न्यूज! कल्याणीनगर ते पुणे विमानतळ नव्या मेट्रो मार्गावर शिक्कामोर्तब

"शरीर विकले तरी गिऱ्हाईक नक्कीच मिळतील," राज ठाकरे यांचा यूबीटी बंडखोर आणि भाजप या दोघांवरही निशाणा

महाराष्ट्रातील टीईटी पेपरफुटी प्रकरणाचा संबंध बिहारशी, सायबर कॅफेवर छापा; ३ जणांना अटक

पुढील लेख
Show comments