Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुणे: तलवारीनं 2 युवकांचा खून

Updated: सोमवार, 5 जुलै 2021 (21:14 IST)
 
हल्ल्यानंतर हल्लेखोरांना दोन वेगवेगळ्या चारचाकी गाडीतून पळ काढला आहे. पर्ववैमनस्यातून या दोघांची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही आरोपींची ओळख पटवली असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. दोन्ही युवक रविवारी दहाच्या सुमारास पाटस हद्दीतील तामखडा येथील भानोबा मंदिर परिसरात गेले होते. दरम्यान त्याठिकाणी असलेल्या सात ते आठ जणांच्या टोळक्यानं त्यांच्यावर काठी आणि तलवारीनं हल्ला चढवला. मृत तरुणांना काही कळायच्या आत हा हल्ला झाल्यानं त्यांना घटनास्थळावरून पळही काढता आला नाही. यातच दोघंही खाली पडले. आरोपी तरुण त्यांना मारतच राहिले. या हल्ल्यात दोघंही गंभीर जखमी झाले, यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मन्या उर्फ महेश संजय भागवत, महेश टुले आणि युवराज शिंदे यांच्यासह अन्य 4 ते 6 अज्ञात तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहे.  

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

गणेशोत्सवात मंडपात 'महाप्रसाद' वाटण्यापूर्वी सावधगिरी बाळगा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागू शकते

ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान दोन गटांत झालेल्या संघर्षानंतर मुंबईच्या परळ भागात तणाव

महाराष्ट्रात H1N1 इन्फ्लूएंझाचा प्रादुर्भाव वाढला; १,१०९ रुग्णांची नोंद, त्यापैकी ६५% रुग्ण पुणे आणि मुंबईतील

Central Railway Updates: टिटवाळा स्थानकावर २८ ऑगस्टपासून १५ दिवसांचा 'मेगा ब्लॉक'; अनेक लोकल गाड्या रद्द होणार

नेपाळमधील पुरामुळे हत्ती वाहून भारतात आले; त्यांची अवस्था पाहून लोकांचे मन हेलावले

पुढील लेख
Show comments