Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तिसरी जागा कशी निवडून आणायचे याची स्ट्रॅटेजी ठरलीय

Updated: सोमवार, 30 मे 2022 (21:19 IST)
 
भाजपच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले, आम्ही राज्यसभेसाठी दिलेले तिन्ही उमेदवार महाराष्ट्रातील आहेत. राजकीयदृष्टय़ा ते सक्रीय आहेत. त्यामुळे आमदार सदसदविकेबुद्धीने आमच्या उमेदवारांना मतदान करतील. आम्ही विचार करुनच तिसरा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. ही तिसरी जागा कशी निवडून आणायची याचीही स्ट्रॅटेजी ठरली आहे. पण अशा गोष्टींची मीडियात चर्चा करायची नसते.
 
भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे आम्हाला घोडेबाजार करायचा नाही. ज्यांना घोडेबाजाराजी भीती वाटत असेल त्यांनी आपला उमेदवार मागे घेऊन प्रश्न मिटवून टाकावा. दरम्यान, सध्याच्या संख्याबळानुसार दोन जागांवर भाजप आणि प्रत्येकी एका जागेवर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल. मात्र, सहावी जागा जिंकण्यासाठी कोणत्याही एका पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे या जागेवरून चुरस निर्माण झाली आहे.

सर्व पहा

कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

'मनुवाद' आणि 'ब्राह्मणवाद' म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास, गैरसमज आणि संपूर्ण सत्य

August Month 2026 Horoscope ऑगस्ट मासिक राशीभविष्य

पाऊस पडला तरी मेकअप वाहून जाणार नाही! वापरा या सोप्या 'मान्सून मेकअप ट्रिक्स'

सर्व पहा

LIVE: युवक काँग्रेस आणि एनएसयूआयने नागपूरमध्ये नितीन गडकरींच्या निवासस्थानाला घेराव घातला

गोवंडीमध्ये बेकायदेशीर बांधकामाच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या एकाला अटक

नागपूरमध्ये गडकरींच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा काँग्रेसचा सदस्यांचा प्रयत्न, पोलिसांनी ताब्यात घेतले

अभिजीत दीपके यांच्या कुटुंबीयांना भेटणे शिंदे यांच्या नेत्यांना महागात पडले, भाजपकडून कारवाईची मागणी

आषाढी वारीत लालपरीचे यश! एसटी कॉर्पोरेशनची कोट्यवधींची कमाई, मंत्री सरनाईक यांनी खुलासा केला

पुढील लेख
Show comments