Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पप्पू जे बोलतात ते सगळं खरं असतं का? हे पप्पू क्रमांक दोन आहेत

Updated: शनिवार, 29 ऑक्टोबर 2022 (08:20 IST)
 
या टीकेला कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंचा उल्लेख ‘पप्पू’ असा केला आहे. “उद्योगांचा खोके सरकारवर विश्वास नाही” या आदित्य ठाकरेंच्या विधानाबाबत विचारलं असता सत्तार म्हणाले, पप्पू जे बोलतात ते सगळं खरं असतं का? हे पप्पू क्रमांक दोन आहेत. खोके कुणी घेतले? कसे घेतले? किती घेतले? कुठे घेतले? याचा हिशोबही त्यांनी द्यायला पाहिजे. सध्या मी पप्पूबद्दल फार बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

मुंबईतील एक २९ वर्षीय महिला रक्षाबंधनासाठी ऑनलाइन बॅग खरेदी करत असताना सायबर फसवणुकीला बळी

देशातून ४८ लाख टन साखर गायब? राजू शेट्टींचा २० हजार कोटींच्या साखर घोटाळ्याचा खळबळजनक दावा

LIVE: मुख्यमंत्री फडणवीस यांनी पीडितांना ५ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली

पुण्यात राहुल गांधींना एका तरुणीने अचानक गालावर किस केले; व्हिडिओ व्हायरल!

भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर मध्ये, २० रुपयांचे आमिष दाखवून एका १० वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार

पुढील लेख
Show comments