Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वडिलांचं स्मारक बांधता आलं नाही, ते राम मंदिर काय बांधणार?

Updated: बुधवार, 24 ऑक्टोबर 2018 (10:55 IST)
 
शिवसेनेचे नेते म्हणे 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार आहेत, असं म्हणत अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता जोरदार टोलेबाजी केली. ज्यांना वडिलांचं स्मारक अद्याप बांधता आलं नाही, ते अयोध्येत जाऊन काय दिवे लागणार?, असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला. औरंगाबाद महापालिकेच्या कारभारावरदेखील पवार यांनी सडकून टीका केली. गेल्या 20 वर्षांपासून औरंगाबाद महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. ज्यांना कचरा साफ करता आला नाही, ते राज्य काय चालवणार?, असा खोचक सवाल ही पवार यांनी केला.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

LIVE:अभिजीत दीपके यांच्या घरी सीजेपी कोअर कमिटीची बैठक झाली

आयफोन 18 प्रो 9 सप्टेंबरला लॉन्च होणार! वैशिष्ट्ये आणि किंमत लीक झाली

१९ ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान आमना सामना, हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तानसंघ जाहीर

Russia-Ukraine War: रशियाने कीववर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला, ज्यात १७ जण ठार

SpaceX चे ४,००० किलो वजनाचे रॉकेट चंद्रावर आदळले: NASA च्या मते पृथ्वीला कोणताही धोका नाही

पुढील लेख
Show comments