Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बच्चू कडू यांनी अमरावती येथे ‘जन एल्गार मोर्चा’ची हाक दिली

Updated: बुधवार, 9 ऑगस्ट 2023 (21:16 IST)
 
शेतकरी आणि मजुरांच्या प्रश्नांवर भाषण करताना बच्चू कडू म्हणाले, “गावातल्या मजुरांसाठी एकही योजना नाही. शेतकऱ्याला साप चावला तर त्यांच्यासाठी विमा आहे. पण मजुराला साप चावला तर त्याला पैसे मिळत नाहीत. यावर आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांनी पैसे देण्यास होकार दर्शवला. पण मंत्र्यालयातील कृषी सचिव ढवळे याला आडवा येत आहे.”
    
“त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही कृषी सचिवाला इशारा देतोय की, त्यांनी पंधरा दिवसांत यावर तोडगा काढावा. अन्यथा आम्ही मंत्रालयातील सचिव कार्यालयात साप सोडल्याशिवाय राहणार नाही. सापाला काही जात, धर्म किंवा पंथ नसतो. एका गावात मजुराला साप चावला तर पैसे मिळणार आणि दुसऱ्या गावात मजुराला साप चावला तर पैसे मिळणार नाहीत, हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. शेतात राब-राब राबणाऱ्या मजुराला मदत झालीच पाहिजे” असंही बच्चू कडू म्हणाले.  
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

व्हॉट्सॲप व्हिडिओमुळे पसरलेल्या अफवांमुळे धुळेच्या दोंडाईचा येथे हिंसक जमाव उसळला

LIVE: धुळ्यात अफवांवरून हिंसाचार, दगडफेक, तीन पोलीस जखमी

नेपाळमधील पुरात महाराष्ट्रातील 80 पर्यटक बेपत्ता; शिंदे यांचे शिवसैनिक बचावकार्यासाठी रवाना

मुख्यमंत्री फडणवीस यांनी ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्राथमिक मराठी शिकण्यासाठी भाषा शिकण्यासाठी एक वर्षाचा कालावधी दिला

लेक लडकी योजने"अंतर्गत, मुंबईतील ३,५६३ मुलींना ₹१,०१,००० ची आर्थिक मदत मिळणार

पुढील लेख
Show comments