suvichar

आज बारावीचा निकाल जाहीर होणार

Updated: शनिवार, 2 मे 2026 (11:15 IST)
बारावीच्या निकालाची उत्सुकता विद्यार्थी आणि पालकांमध्ये शिगेला पोहोचली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) बारावी (HSC) निकाल आज २ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता जाहीर करणार आहे. तसेच निकाल जाहीर होण्याची वेळ दुपारी १:०० वाजता आहे.

अधिकृत वेबसाइट्स जिथे निकाल पाहता येईल.
mahresult.nic.in
mahahsscboard.in
hscresult.mkcl.org


निकाल कसा पाहावा?
तुम्हाला सीट नंबर आणि आईचे नाव (Mother's first name) लागेल. निकाल आल्यानंतर मार्कशीट डाउनलोड करता येईल.
काही विद्यार्थी/पालकांना निकालाच्या दिवशी वेबसाइट्सवर खूप ट्रॅफिक असल्याने लोड होण्यास वेळ लागू शकतो.
निकाल पाहिल्यानंतर त्याची एक डिजिटल कॉपी (PDF) सेव्ह करा किंवा शक्य असल्यास प्रिंट काढून ठेवा.
जर तुम्हाला तुमच्या गुणांबद्दल शंका असेल, तर बोर्डाकडून गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. त्याबद्दलच्या तारखा बोर्डाकडून लवकरच जाहीर केल्या जातील.
ALSO READ: विदर्भ तापला; तापमान ४४°C पर्यंत पोहचले, भारतीय हवामान विभागाचा महाराष्ट्रासाठी इशारा<> Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यात H5N1 विषाणूचा हाहाकार; तब्बल ४० मोरांचा मृत्यू
About Author
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी प्रवाशांना दिलासा, मध्य रेल्वे मिरज-दादर एकमार्गी विशेष ट्रेन चालवणार

LIVE: आषाढी एकादशीच्या दिवशी मध्य रेल्वे मिरज-दादर एकमार्गी विशेष ट्रेन चालवणार

आता तुम्ही मोबाईल नेटवर्कप्रमाणे तुमची वीज कंपनी निवडू शकता; सरकारने एक नवीन योजना तयार केली

भारतातील रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची घोषणा, डब्यांमधील सुरक्षा व्यवस्थाही कडक केली जाणार

नीट पेपरफुटी वादाच्या पार्श्वभूमीवर, शिक्षण मंत्रालयाने एनटीएच्या ४७ अधिकाऱ्यांवर कारवाई केली

पुढील लेख
Show comments