Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काँग्रेसचा इंदू मिलच्या जागेवर डोळा होता त्यामुळे ते कधीच स्मारकाचे काम पूर्ण केले नाही - मुख्यमंत्री

Updated: सोमवार, 21 जानेवारी 2019 (09:42 IST)
 
फडणवीस यांनी यावेळी विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या महाआघाडीलाही लक्ष्य केले. हे सर्व पक्ष परिवाराचे पक्ष आहेत. त्यांना फक्त सत्ता हवी आहे.असे फडणवीस यांनी मत यक्त केले.मोदींमुळे बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक पूर्ण होत असल्याचे ते म्हणाले. इंदू मिल प्रश्नी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर त्यांनी वस्त्रोद्योग मंत्र्यांनी तीन दिवसांत जागा देण्याचे आदेश दिले. निधीही मोठ्याप्रमाणात दिला. २०२० पर्यंत इंदू मिल येथे बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभे राहील. 
 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

LIVE: नागपूर शहराला पहिले स्मार्ट पोलीस स्टेशन मिळाले

नागपूर शहराला पहिले स्मार्ट पोलीस स्टेशन मिळाले, एआय-आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार

पेट्रोल कार विकून EV घ्यावी का? तुमच्यासाठी कोणता पर्याय फायदेशीर, जाणून घ्या

उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात चेंगराचेंगरीसारखी स्थिती; अनेक भाविक जखमी; प्रशासनाकडून घटनेचा इन्कार

५३ जणांच्या मृत्यूंनंतर, इंडोनेशिया पुन्हा एकदा ५.९ तीव्रतेच्या भूकंपाने हादरला

पुढील लेख
Show comments