मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान उपस्थित झालेल्या मुद्द्यांना ते उत्तर देत होते. राज्याच्या विकासाचा वेग आता थांबणार नाही, असेही ते म्हणाले. तसेच त्यासाठी विरोधी पक्षाच्या आमदारांसोबत काम करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. ते म्हणाले की, गेली पाच वर्षे परिवर्तनाची होती. राज्यात बहुमताने सत्ता आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईव्हीएमबाबत रडत बसण्यापेक्षा जनतेच्या मताचा आदर करण्याचे आवाहन करत उद्या, आज आणि भविष्यातही महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर राहील, अशी ग्वाही दिली.LIVE | Replying in Legislative Assembly to discussion on Hon Governor’s address..
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 19, 2024
मा. राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर...
???? 2.30pm | 19-12-2024???? Vidhan Bhavan, Nagpur.#Maharashtra #Nagpur #WinterSession2024 https://t.co/WDF4S4y78N