Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

या कारणामुळे उद्धव ठाकरेंनी सोडलं पद

Updated: रविवार, 1 मार्च 2020 (12:25 IST)
 
सामनाची सुरुवात झाली तेव्हा बाळासाहेब ठाकरे हे संपादकपदी होते. त्यांच्यानंतर उद्धव ठाकरे हे सामनाचे संपादक राहिले. पण आता मुख्यमंत्री झाल्यामुळे लाभाच्या पदावरून अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे हे संपादकपद रश्मी ठाकरे यांच्याकडे देण्यात आलं आहे. आजच्या सामनामध्ये संपादक सौ रश्मी ठाकरे असा उल्लेखदेखील करण्यात आला आहे. त्यामुळे त्या सामनाचं कामकाज कसं पाहतात हे बघणं महत्त्वाचं आहे.
 
लाभाच्या पदावरून शंका उपस्थित होत असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी संपादकपद सोडलं. खरंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून रश्मी ठाकरे या राजकारणात  एक्टिव्ह दिसल्या. त्यामुळे त्या राजकारणात येणार अशाही चर्चा रंगल्या होत्या. रश्मी ठाकरेंनी महिला आघाडीचं काम पाहिलं आहे पण त्या कधीच कोणत्याही पदावर नव्हत्या. पण आता त्यांना सामनाचं संपादकपद देण्यात आलं आहे. तर कार्यकारी संपादक म्हणून शिवसेनेचे खासदार संजय राऊत काम पाहतात.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

आयफोन 18 प्रो 9 सप्टेंबरला लॉन्च होणार! वैशिष्ट्ये आणि किंमत लीक झाली

१९ ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान आमना सामना, हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तानसंघ जाहीर

Russia-Ukraine War: रशियाने कीववर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला, ज्यात १७ जण ठार

SpaceX चे ४,००० किलो वजनाचे रॉकेट चंद्रावर आदळले: NASA च्या मते पृथ्वीला कोणताही धोका नाही

मार्क झुकरबर्ग यांनी भारत सरकारची माफी मागितली; बाल लैंगिक शोषण मजकूर आणि डीपफेक बाबत होती नाराजी

पुढील लेख
Show comments