suvichar

फडणवीस पराभव पचवू शकलेले नाहीत : चव्हाण

बुधवार, 18 डिसेंबर 2019 (13:31 IST)
देवेंद्र फडणवीस आपला पराभव अजून पचवू शकलेले नाहीत, त्यामुळेच ते सभागृहात गोंधळ घालतात, अशी टीका काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. चव्हाण म्हणाले, फडणवीस हे विरोधी पक्षाचे नेते आहेत.
 
आपण विरोधी पक्षात बसलो आहोत हे सहन होत नाही. त्यांना सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणायचा होता हे स्पष्ट आहे. खरे तर त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला सांगायला हवे, की तेच सत्तेत असताना महापूर आला होता. च्वहाण एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

दिल्लीतील आंदोलनापूर्वी कॉकरोच जनता पक्षाचे प्रमुख अभिजीत दीपके यांच्या कुटुंबीयांनी धमक्या मिळाल्याने घर सोडले

महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमधील विलंब खपवून घेतला जाणार नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांनी कंत्राटदारांना कडक इशारा

पत्नीशी १३ दिवस न बोलल्याप्रकरणी ३ वर्षांची शिक्षा; मात्र आता पतीची निर्दोष मुक्तता; SC ने मद्रास मद्रास HCचा निर्णय फिरवला

LIVE: युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीमध्ये एका भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले

३५ सेकंदांत ३० वार! ब्रेकअपनंतर पॅचअप नाकारणाऱ्या माजी प्रेयसीची ऑफिसमध्ये घुसून हत्या

पुढील लेख
Show comments