Dharma Sangrah

म्हणून राज ठाकरे विद्यार्थ्यांच्या सत्काराला जात नाही

सोमवार, 2 मार्च 2020 (12:02 IST)
“दहावीला मला ३७ टक्के होते. त्यामुळेच बोर्डात पहिला क्रमांक आलेल्या, दुसरा क्रमांक आलेल्या आणि चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झालेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या सत्कार करायला मी जातच नाही असे महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले आहे. ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रकट मुलाखतीमध्ये ते बोलत होते. 
 
यावेळी बोर्डात पहिला क्रमांक आलेल्या, दुसरा क्रमांक आलेल्या आणि चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झालेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या सत्कार कुठल्या तोंडाने जायचं असा प्रश्न पडतो. एकदाच मी असा सत्कार केला होता. तेव्हा भाषणात मी लोकशाही याचा म्हणतात असं सांगितलं होतं. ज्याला बोर्डात ३७ टक्के पडलेत तो बोर्डात आलेल्याचा सत्कार करतोय याला लोकशाही म्हणतात असं मी म्हणालो होतो,” अशी आठवण राज यांनी करुन दिली. 
 

सर्व पहा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

हमीरपूरमधील बेटवा नदीवरील बांधकाम सुरू असलेला पूल वादळात कोसळला, सहा मजुरांचा मृत्यू

टीडीआर घोटाळ्यावरून अंबरनाथमध्ये राजकीय गदारोळ, शिवसेनेचे भाजपवर गंभीर आरोप

१ जूनपासून ट्रायम्फ बाईक खरेदी करणे महाग होणार

इस्रायली हल्ल्यांमध्ये १० ठार, नेतान्याहू यांनी गाझावर ७०% नियंत्रण असल्याची घोषणा केली

आयसीसीने महिला टी-२० विश्वचषकासाठी सामना अधिकाऱ्यांची घोषणा केली

पुढील लेख
Show comments