suvichar

राज्यातील तुरुंगातून सुट्टीवर गेलेले कैदी पळाले, पेरोल की पळण्याची परवानगी

शुक्रवार, 6 जुलै 2018 (08:44 IST)
राजातल्या तुरुंग प्रशासकाचा मोठा भोंगळ कारभार उघड झाला आहे. वाहिनीच्या वृत्तानुसार राज्यातील चौदा कारागृहातून ६७५ पॅरोलवर सोडलेले कैदी फरार अर्थात पळून गेले आहे. यात विशेष बाब म्हणजे यातील ५११ कैदी जन्मठेपेचे होते. तर अजून मोठा गोंधळ असा की यातील ४२७ फरार कैद्यांचे फोटो प्रशासनाकडे उपलब्ध नाहीत, त्यामुळे शोधणार कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात सर्व मिळून तीस जेल आहेत. मात्र त्यातील माहिती अद्याप उपलब्ध होऊ नकली नाही. कुख्यात कैद्यांना सांभाळणाऱ्या कारागृहाच्या या कारभाराचा ही पोलखोलच करण्यात आली आहे. फोटो नसणे हा भोंगळ कारभाराचा अक्षम्य नमुना आहे. यामुळे राज्यातील कारागृहात काय सुरू आहे हे समोर येत आहे. नेमके इतके कैदी पळतात कसे यात तुरुंग अधिकारी सामील तर नाहीत ना ? असा देखील प्रश्न विचारला जात आहे.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

बाबा, मी ठीक आहे," असं म्हणत नवविवाहिताची गळफास घेऊन आत्महत्या बीडची घटना

मराठा आरक्षण आंदोलनात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना फडणवीस सरकार प्रत्येकी १० लाख रुपये देणार

पुण्यातील हिंजवडी येथील विप्रोमध्ये टीसीएस सारख्याच प्रकार घडल्याचा माजी कर्मचाऱ्याचा दावा

विराट, रोहित आणि हार्दिक जखमी, तिघेही अफगाणिस्तान एकदिवसीय मालिकेतून बाहेर

गृह आणि वाहन कर्जाच्या हप्त्यांमध्ये मोठा दिलासा, आरबीआयने रेपो दर स्थिर ठेवला

पुढील लेख
Show comments