suvichar

मुंबईच्या समुद्रकिनार्‍यांवर विषारी जेलीफिश, चावून बधिर करू शकते

महाराष्ट्राच्या गिरगौम आणि जुहू किनारपट्टीवर विषारी जेलीफिश बघण्यात आली. यावर सरकारने लोकांना समुद्रकिनारी न जाण्याचा सल्ला दिला आहे.
 
मत्स्य व्यवसाय विभागाचे राज्य आयुक्त अरुण विधाले यांनी म्हटले की जेलीफिश समुद्राच्या लाटांसोबत वाहत आहे.
 
त्यांनी म्हटले की जेलीफिश व्यक्तीच्या संपर्कात आल्यास चावते. ज्याने वेदना होऊन तेवढा भाग लाल होऊन जातो. याने व्यक्ती बधिर देखील होऊ शकतो किंवा शरीराचा तेवढ्या भागाचे सेंसेशन नाहीसं होतं. 
 
यावर उपचार म्हणून व्यक्तीला प्रभावित भागेवर व्हिनेगर किंवा गरम पाणी टाकले पाहिजे. वेदना असल्यास तात्काळ मेडिकल मदत घेतली पाहिजे.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

LIVE: मुंबईतील बीएमसी रुग्णालयांमध्ये 'एक रुग्ण, एक कुटुंब सदस्य' हा नियम लागू केला जाणार

बँकेत पैसे ठेवण्यापूर्वी प्रत्येकाने जाणून घ्याव्यात 'या' 7 महत्त्वाच्या गोष्टी

गडचिरोलीत अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्यांचे कोरोना भत्यासाठी आंदोलन

बीबीएल २०२६-२७ चे वेळापत्रक जाहीर, हंगाम १२ डिसेंबरपासून सुरू

नाशिक हादरले! विनयभंगाला विरोध केल्याने पर्यटकांवर पाठलाग करत लोखंडी सळ्यांनी हल्ला, गाड्यांचीही तोडफोड!

पुढील लेख
Show comments