Marathi Biodata Maker

राज्यात संचारबंदी हाच एकमेव उपाय : जितेंद्र आव्हाड

सोमवार, 23 मार्च 2020 (16:52 IST)
सरकारच्या आवाहनानंतरही निर्णयानंतरही राज्यभरात अनेक ठिकाणी नागरिक काम नसताना देखील घराबाहेर निघत असल्याचे दिसून येत आहे. यावर मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे.
 
जितेंद्र आव्हाड ट्विट करत म्हणाले की, राज्यातील परिस्थिती गंभीर आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 89 वर पोहचली आहे. मात्र तरीदेखील लोक गांभीर्याने घेत नाहीत. मी स्वत: फिरुन हा अनुभव घेत आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. तसेच लोक ऐकत नसल्यामुळे राज्यात संचारबंदी हाच एकमेव उपाय असल्याचे सांगत आता नाही, तर कधीच नाही अशी विनंती जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरेंकडे केली आहे.
 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्रात एसटी बस प्रवास महाग होणार

सिंचन प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्याचे जलसंपदा विभागाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडक निर्देश

इराणकडून 'झिरो अवर'ची धमकी, ट्रम्प मोठ्या हल्ल्याच्या तयारीत!

उपोषणानंतर सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावल्याने दिल्ली पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले

धक्कादायक! पत्नीने प्रियकरासह रचला मृत्यूचा कट; विषारी साप चादरीत सोडून पतीची हत्या

पुढील लेख
Show comments