suvichar

पंकजा यांचे भगवान गडावर सभेसाठी भावनिक पत्र

Updated: गुरूवार, 28 सप्टेंबर 2017 (10:02 IST)
 
याशिवाय मी कोणासमोर कधी झुकले नाही पण समाजासाठी नतमस्तक होते आहे, असा उल्लेखही त्यांनी केला आहे. तेवढे क्षण दिवाळीची माहेरची भेट म्हणून मला द्या, माझ्यासाठी नाही पण त्या चेहऱ्यासाठी जे उजळत राहावेत म्हणून मी संघर्ष यात्रा काढली. समाज बांधण जमलं नाही तर तो तोडणं तरी आपण होऊ देऊ नये. भक्तांना त्रास होऊ नये. कोणत्याही माझ्या भावाला इजा होऊ नये. त्यांच्या भावना जपण्यासाठी कृपया विचार करून सकारात्मक निर्णय घ्याल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

अहिल्यानगर मध्ये नीट पुनर्परीक्षा निकालात ११ गुण कमी पडल्याने विद्यार्थिनींची गळफास घेऊन आत्महत्या

E20 Janta Party : CJP नंतर आता 'E20 जनता पार्टी' चर्चेत; १००% पेट्रोलसाठी ऑनलाइन मोहीम सुरू

"गंगेच्या पात्रात चिकन खाण्यावर कायदेशीर बंदी नाही..." सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या विधानाने वाद पेटला

आषाढी वारी २०२६ निमित्त, महाराष्ट्र आरोग्य विभागाने प्रथमच एअर अॅम्ब्युलन्स आणि 'आरोग्यसंपन्न वारी' अॅपची सुविधा सुरू केली

नर्सरीतील मुलाने पँटमध्ये लघवी केली, शिक्षिका झाली क्रूर; गरम सुरीने गुप्तांगाला चटका दिला, FIR दाखल

पुढील लेख
Show comments