Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात सर्वत्र पाऊस, शेतकरी सुखावला

Updated: सोमवार, 21 ऑगस्ट 2017 (09:43 IST)
 
सुरुवातीला पडलेल्या चांगल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्या वेळेवर झाल्या होत्या. मात्र पुन्हा पावसाने दडी मारली. त्यामुळे मराठवाडा, विदर्भात सोयाबीन, कापूस, तूर आदी पिके संकटात सापडली होती. शेतकर्‍यांनी अनेक ठिकाणी दुबार पेरणीही केली. मात्र पावसाने पाठ फिरविल्यामुळे खरिपाचे पीक हातातून जाण्याची भीती निर्माण झाली होती. पावसाअभावी राज्यावर पुन्हा एकदा दुष्काळाचे सावट निर्माण झाल्याने राज्य सरकारचीही चिंता वाढली होती. 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

भंडारा मध्ये ३० वर्षीय नराधमाकडून ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न

LIVE: धाराशिव जिल्ह्यात NFSA कृषी निविष्ठांच्या वितरणात २.३२ कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस

थरारक: थायलंड येथे शाळेत घुसून गोळीबार, 7 जणांचा मृत्यू

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जॉन टर्नरने वयाच्या २५ व्या वर्षी निवृत्त घेतली

मुंबई 'मिसिंग लिंक' बोगद्यात भीषण अपघात, फॉर्च्युनरने टेम्पोला धडक दिल्याने व्यावसायिकचा मृत्यू

पुढील लेख
Show comments