Dharma Sangrah

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून परतीचा पाऊस

Updated: शनिवार, 27 ऑगस्ट 2022 (15:39 IST)
 
 27 ते 30 ऑगस्टदरम्यान काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही जिल्ह्यासाठी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. संपूर्ण विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. पावसाबाबत हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.
 
नैऋत्य मान्सून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात माघारीच्या ( परतीकडे) टप्प्यात प्रवेश करेल, जे सामान्य तारखेच्या सुमारे पंधरवडा आधी असेल. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) गुरुवारी ही माहिती दिली. नैऋत्य मान्सून परतीची साधारण तारीख 17 सप्टेंबर आहे. तथापि, नैऋत्य मान्सूनची वास्तविक परतीचा प्रवास हा सामान्यतः एकतर आधी किंवा नंतर होतो, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
 
IMD ने गुरुवारी जारी केलेल्या अंदाजामध्ये म्हटले आहे की, वायव्य भारतातील काही भागांतून नैऋत्य मान्सून 1 सप्टेंबरपासून माघार घेण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: विदर्भातील जिल्ह्यांना २४ तासांकरिता यलो अलर्ट जारी

१८ दिवसांचे उपोषण, ४०० किलोमीटरच्या प्रवासानंतर जारांगेंची प्रकृती खालावली

अभिजीत दीपके यांनी गडचिरोलीतून 'आदिवासी शाळा सुधारा' अभियान सुरू करण्याची घोषणा केली

धक्कादायक! सासरी येण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पतीने चावून तोडले पत्नीचे नाक

आता दिल्ली ते मुंबई १२ तासांत… भारतीय रेल्वेचे मिशन रफ्तार काय आहे? ताशी १६० किमी वेगाने गाड्या चालवण्याची तयारी

पुढील लेख
Show comments