Festival Posters

15 आमदार मिळवून देण्याची जबाबदारी माझी :आठवले

शनिवार, 23 सप्टेंबर 2017 (10:32 IST)

शिवसेनेनं पाठिंबा काढला तरी सरकार पडणार नाही, त्यांना 15 आमदार मिळवून देण्याची जबाबदारी मी घेतली आहे, असं वक्तव्य रिपाइं नेते रामदास आठवले यांनी केलं आहे. राज्यातल्या जनतेवर इतक्या लवकर निवडणुकांचा बोजा मी पडू देणार नाही, असं आठवले म्हणाले. रामदास आठवले यांनी अमरावतीत आयोजित पत्रकार परिषदेत केला.

शिवसेनेने फडणवीस सरकारचा पाठिंबा काढला, तरीही सरकार पडणार नाही. कारण 15 आमदार आणण्याची जबाबदारी मी स्वतः घेतली आहे. आम्ही निवडणुकीला सामोरे जाण्यास पूर्णपणे तयार आहोत. मात्र सरकार पडणारच नाही, कारण शरद पवार हे आतून आमच्या सोबत आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ धरणे आंदोलन करणाऱ्या राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

महागणेशोत्सव जागतिक स्तरावर पोहोचणार, जगभरातील गणेश मंडळांना भरघोस पारितोषिके मिळणार; महाराष्ट्र सरकारची घोषणा

LIVE: महाराष्ट्र सरकारने 'राज्य महोत्सव' गणेशोत्सव स्पर्धेचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार केला

India vs Sri Lanka : भारतीय संघ ऑगस्टमध्ये कसोटी मालिका खेळणार, संघाची घोषणा लवकरच होणार

महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी योजना, पहिली यादी या दिवशी जाहीर केली जाईल, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

पुढील लेख
Show comments