Dharma Sangrah

'भारताने पुढे जावे असे काही तत्वांना नाही वाटत, पण घाबरण्याची गरज नाही'- आरएसएस प्रमुख मोहन भागवत

Updated: मंगळवार, 10 सप्टेंबर 2024 (11:58 IST)
 
मिळालेल्या माहितीनुसार संघ प्रमुख लेखक डॉ. मिलिंद पराडकर व्दारा लिखित 'तंजावरचे मराठे' नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रमाला संबोधित करीत होते. ते म्हणाले की, धर्माचा अर्थ फक्त पूजाच नाही तर तर ही एक व्यापक संकल्पना आहे ज्यामध्ये सत्य, करुणा, तपश्चर्या सहभागी आहे. 
 
तसेच ते म्हणाले की, 'हिंदू' शब्दाचे विशेषण आहे जे विविधतांना स्वीकार करण्याचे प्रतीक आहे. व यावर जोर दिला की, भारत एका उद्देशासाठी आणि 'वसुधैव कुटुंबकम' या विचारला पुढे नेण्यासाठी अस्तित्वात आला आहे. भागवत म्हणाले की, पूर्वी भारतावर 'बाह्य' हल्ले मोठ्या प्रमाणावर दिसत होते, त्यामुळे लोक सतर्क होते, पण आता ते वेगवेगळ्या स्वरूपात दिसू लागले आहे.
 
तसेच ते पुढे म्हणाले की, आज स्थिती तशीच आहे आक्रमण होते आहे व ते विनाशकारी आहे, मग ते आर्थिक असो किंवा अध्यात्मिक किंवा राजनैतिक. तसेच ते म्हणाले की, काही तत्व भारताच्या विकास मार्गावर बाधा निर्माण करीत आहे. व काही जागतिक व्यासपीठ याच्या उदयामुळे भयभीत आहे. पण ते यशस्वी होणार नाही.

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्रात मोफत डायलिसिस सेवेचा विस्तार

इंडिगो विमानात बॉम्बची धमकी: लखनौहून सौदी अरेबियाला जाणाऱ्या विमानाचे अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग

नांदेडमध्ये भीषण अपघात; ट्रक आणि टाटा मॅजिक व्हॅनची धडक होऊन नऊ जणांचा मृत्यू

मुंबई बीएमसीचा मोठा निर्णय; इयत्ता १ ते १० च्या विद्यार्थ्यांना संविधान शिकवले जाणार

नाशिकमध्ये स्वाइन फ्लूमुळे चिंता वाढली! डेंग्यू आणि मलेरियाच्या साथीमुळे रुग्णालयांवर ताण

पुढील लेख
Show comments