Marathi Biodata Maker

जब वक्त बुरा चल रहा हो, तो लोग… संजय राऊतांचा बंडखोरांना खोचक टोला

Updated: गुरूवार, 21 जुलै 2022 (15:18 IST)
 
 
गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेची साथ सोडून शिंदे गटासोबत जाणारे आमदार, खसदारांची संख्या हळूहळू वाढताना दिसून आली. या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी केलेल्या या ट्वीटचा संदर्भ लावला जात असून त्यांनी अप्रत्यक्षपणे या ट्वीटमधून बंडखोरांनाच लक्ष्य केल्याचे बोलले जात आहे. “जब वक्त बुरा चल रहा हो, तो लोग हाथ नहीं, गलतियां पकडते है!” असे संजय राऊतांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहे.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: नितेश राणे यांनी मुंबईतील अन्न सुरक्षेसंदर्भात तुकाराम मुंडे यांना जाहीरपणे आव्हान दिले

दिशा सालियन प्रकरणात मोठा वळण: CBI कडून FIR दाखल; आदित्य ठाकरे, रिया चक्रवर्ती तपासाच्या रडारवर!

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने केली एफआयआर दाखल

ई20 पासून NTA पर्यंत; शास्त्रज्ञांची महाराष्ट्र सरकारकडे ‘या’ तीन मोठ्या बदलांची मागणी

अलेक्झांडर झ्वेरेव्हने अमेरिकेच्या शेल्टनला पराभूत करून यूएस ओपन २०२६ चे विजेतेपद पटकावले

पुढील लेख
Show comments