Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘सामना’ मुखपत्रातून शरद पवार यांच्यावर टीका

Updated: मंगळवार, 17 सप्टेंबर 2019 (15:46 IST)
 
‘पवार साहेबांनी स्वाभिमानाच्या मुद्द्यावर सोनियांबरोबर वाद केला. आज त्याच सोनियांबरोबर मागील दीड-दोन दशकांपासून त्यांचे राजकीय गुप्तगू सुरु आहे. पवारसाहेब, तुम्ही आज ज्यांना पळपुटे म्हणत असाल ते काल कुठून तरी पळून किंवा फुटूनच तुमच्या तंबूत शिरले होते. आता तुमचा तंबूच भुईसपाट झाला. स्वाभिमानाचे नाव का घेता? वळणाचे पाणी वळणाला गेले’, असे शिवसेनेने अग्रलेखात म्हटले आहे.वारसाहेब?’, असा प्रश्न शिवसेनेने आपल्या ‘सामना’ मुखपत्रातून शरद पवार यांना विचारला आहे. 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

पतीच्या हत्येसाठी क्रूरतेचा कळस! आधी गुंगीचे औषध, मग गळा आवळला; खात्री करण्यासाठी दिले विजेचे धक्के

महाराष्ट्रात अन्न सुरक्षेवर मोठी कारवाई: डोमिनोजच्या ४ आऊटलेट्सचे परवाने निलंबित, ब्लिंकिटवरही कारवाई

महाराष्ट्र सरकारकडून वन्यजीवांच्या संवर्धन आणि देखभालीसाठी ३९.६९ कोटी रुपयांचा निधी मंजूर

LIVE: महाराष्ट्रात केंद्राचा कडक पेपरफुटी प्रतिबंधक कायदा लागू होणार

ऑनलाइन राइड बुकिंगचे नियम बदलले, हे वैशिष्ट्य आता ॲपमध्ये उपलब्ध राहणार नाही

पुढील लेख
Show comments