Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हाथरसच्या घटनेवरून शिवसेनेची भाजपवर जोरदार टीका

Updated: शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020 (16:07 IST)
 
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन हाथरसच्या घटनेवरून भाजपवर जोरदार टीका केली. हाथरसच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. हा खरेतर महिला वर्गावरील अत्याचार आहे. हाथरसच्या कन्येच्या शरीराची जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही विटंबना झाली आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी जनतेला विश्वासात घेऊन हाथरसच्या घटनेवर बोलावं. जनतेला सत्य सांगावं, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. हाथरसच्या घटनेमुळे देशभर सन्नाटा पसरला आहे. लोकांना त्यावर व्यक्त व्हायचं आहे. पण जनतेमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळेच लोकं मौन आहेत, असंही ते म्हणाले.
 

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

मुंबई : सोसायट्यांमध्ये बकऱ्यांचा बळी दिला जाणार नाही! तर रस्त्यावरील भटक्या प्राण्यांना खाद्य देण्यासही मनाई

देवेंद्र फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या तरुणीचा नागपूरमध्ये पुनर्विवाह पार पडला; मुख्यमंत्रींनी नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद दिला

देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील राहुल गांधींच्या 'स्कूल्स इको' कार्यक्रमावर टीका केली

iQOO Z11 आणि iQOO Buds भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत, वैशिष्ट्ये

'मोदी चालीसा': जिवंत व्यक्तींची पूजा आणि विधीवत उपासना करणे योग्य आहे का? हिंदू धर्माची तत्त्वे समजून घ्या

पुढील लेख
Show comments