या सहा नगरसेवकांपैकी दत्ता नरवणकर, अर्चना भालेराव, परमेश्वर कदम आणि हर्षला मोरे हे चार नगरसेवक मनसेत परतणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र हे सर्व शिवसेनेत राहणार असल्याचं स्पष्ट झालंय.
याआधी मनसेचे ते नगरसेवक पुन्हा मनसेत दाखल होणार असल्याचे वृत्त होते.