suvichar

लाखाचे पोशिंदे जगलेच पाहिजेत, सामनातून शिवसेनेची मागणी

सोमवार, 11 जून 2018 (08:55 IST)
लाखाचे पोशिंदे जगलेच पाहिजेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेने मुखपत्र सामनातून केली आहे. नक्षलींचा मोदी-फडणवीस यांना मारण्याचा कट होता, लाखाचे पोशिंदे जगलेच पाहिजेत, त्यांना उदंड, निरोगी, दिर्घायुष्य लाभो अशी सदिच्छाही सामनातून उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
 
हे सर्व लोक नक्षलवादी आहेत. हेच लोक मोदी–फडणवीसांना मारण्याचा कट रचत होते. हे सगळे रोमांचक तितकेच थरारक आहे. अर्थात या कथानकात काही कच्चे दुवे आहेत. त्यामुळे विरोधकांना टीकेस वाव मिळाला आहे. पंतप्रधानांची सुरक्षा आहे त्यापेक्षा जास्त मजबूत करता येईल काय व मुख्यमंत्री फडणवीसांना ‘मोसाद’च्या धर्तीची सुरक्षा व्यवस्था पुरवता येईल काय यावर गांभीर्याने विचार करावाच लागेल. कारण पुन्हा तेच असेही सामनातून म्हटले आहे.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

LIVE: कर्जत-लोणावळा रेल्वे मार्ग दुरुस्त; मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक अखेर रुळावर

केवळ १० मिनिटांत LPG सिलेंडर! Swiggy Instamart वरून ऑर्डर करा; गॅस कनेक्शन नसतानाही घरपोच सेवा

रिक्षाचालकाच्या प्रेमात पडलेल्या पत्नीने केला पतीचा खून; मृतदेहाचे तुकडे करून जंगलात फेकले, वर्षभरानंतर उलगडा!

बोगस बियाणे कंपन्यांना सरळ करा, अन्यथा कार्यालये पेटवू; बच्चू कडूंचा सरकारला थेट इशारा

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीनंतर आता ४८ हजार कोटींचे वीजबिल माफ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

पुढील लेख
Show comments