Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्वाभिमानी शेतकरी संघटना 49 जागा लढवणार

Updated: गुरूवार, 4 जुलै 2019 (09:53 IST)
 
लोकसभा निवडणुकीत काँग्रस-राष्ट्रवादी आघाडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन जागा सोडल्या होत्या. सांगली आणि हातकंणगले लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानीसाठी सोडण्यात आले मात्र या दोन्ही मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पराभवाचा सामना सहन करावा लागला. खुद्द राजू शेट्टी यांनी हातकंणगलेमध्ये पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे विधानसभेची रणनीती ठरविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 49 जागांवर तयारी सुरु केल्याचं सांगण्यात येत आहे. 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: आदित्य ठाकरे यांची विद्यार्थ्यांवरील खटले मोफत लढवणार असल्याची मोठी घोषणा

शेती पूरक कोणते व्यवसाय आहेत? Agro-based Allied Businesses

Ganesh Utsav मुंबई-पुणे दरम्यान विशेष गाड्या धावणार; ३ ऑगस्ट पासून बुकिंग सुरू; मध्य रेल्वेकडून मोठी घोषणा

E20 controversy नितीन गडकरींच्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी ५ ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयात होणार

आदित्य ठाकरे यांची विद्यार्थ्यांवरील खटले मोफत लढवणार असल्याची मोठी घोषणा

पुढील लेख
Show comments