Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार नाही; सरासरीनेच गुण देणार

Updated: सोमवार, 1 जून 2020 (07:54 IST)
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला तेव्हा ही माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत राज्यातल्या कुलगुरूंसोबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात आला आहे. या चर्चेमध्ये शेवटच्या वर्षाच्या परीक्षा न घेण्याचं ठरवण्यात आलं आहे.
 
जूनमध्ये परीक्षा घेण्यासारखी स्थिती नाही. जुलैमध्ये परीक्षा होतील याची शक्यता नाही. ऑगस्टमध्ये काय होईल याची कल्पना नाही. तोवर विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवता येणार नाही. त्यामुळे सेमिस्टरच्या गुणांची सरासरी काढून अंतिम गुण दिले जाणार आहेत. त्यावर निकाल दिला जाणार आहे. तर आपले गुण कमी झाले आहेत, असे कोणत्या विद्यार्थ्याला वाटलं तर त्यांना पुन्हा ऑगस्ट, सप्टेंबर किंवा ऑक्टोबर, जसं जमेल तसं पुन्हा परीक्षा देण्याची देखील संधी दिली जाणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

LIVE: आयएएस तुकाराम मुंडे यांनी एफडीएच्या २९ कर्मचाऱ्यांना थेट इशारा दिला

नियमांनुसार काम करता येत नसेल तर राजीनामा द्या…तुकाराम मुंडे यांनी एफडीएच्या २९ कर्मचाऱ्यांना थेट इशारा

ट्रेनमध्ये धूम्रपान करणे आता खूप महागात पडणार! रेल्वेने दंड २० पटीने वाढवून ₹१०० वरून ₹२,००० केला

"तुम्हाला काम करायचे नाही, तर पगारही घेऊ नका," मुंबई उच्च न्यायालयाने डॉक्टरांना फटकारले; संप तात्काळ मागे घेण्याचे आदेश

उत्तम पीक येण्यासाठी आणि चांगले उत्पादन मिळवण्यासाठी शेतीची महत्त्वाची कामे

पुढील लेख
Show comments