Marathi Biodata Maker

केवळ सत्ता काबीज करत विजय मिळवण्यासाठीचा हा प्रयत्न : राज ठाकरे

Updated: गुरूवार, 23 सप्टेंबर 2021 (16:17 IST)
 
सत्ताधाऱ्यांनी संपुर्ण निवडणूकीची थट्टा केली आहे. जनतेला फक्त गृहित धरूनच सगळ्या गोष्टी सुरू आहेत. पण या सगळ्या प्रकारांविरोधात लोकांनी कोर्टात जायला हवे. अशा पद्धतीने प्रभागांची रचना करण्याचा सरकारचा नेमका काय उद्देश आहे ? गेल्या दहा वर्षात सत्ताधाऱ्यांकडून फक्त खेळ सुरू आहे. आपण फक्त हा खेळ बघत रहायचे असेही ते म्हणाले. ही प्रभागांसाठीची पद्धत योग्य आणि कायदेशीर नाही. निवडणूक आयोगानेच यावर कारवाई करायला हवी. हा कसला खेळ सुरू आहे असाही सवाल त्यांनी केला. ग्रामपंचायतीला अशी प्रभाग रचना चालत नाही, मग फक्त महापालिकेलाच का ? असाही सवाल त्यांनी केला.
 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी २० दिवसांनंतर उपोषण संपवले, महाराष्ट्र सरकारला एवढा वेळ दिला?

मराठवाड्याच्या विकासावर उद्धव ठाकरेंचे सरकारला आव्हान, 17 सप्टेंबरला आंदोलन करणार

रेल्वे बोर्डाने पुणे-बीड-पुणे एक्सप्रेसला मंजुरी दिली, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते उद्घाटन

गणेश चतुर्थीच्या दिवशी पुण्यात दारूबंदीच्या दिवसाचे उल्लंघन: उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, २१ जणांना अटक

LIVE: पुण्यात गणेश चतुर्थीच्या दिवशी दारूबंदीच्या नियमाचे उल्लंघन, उत्पादन शुल्क विभागाकडून मोठी कारवाई

पुढील लेख
Show comments