Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजपने सत्ता सोडून मध्यावधीला सामोरे जावे: उद्वव

Updated: सोमवार, 9 ऑक्टोबर 2017 (10:24 IST)
 
भाजपने महाराष्ट्रात सत्तेतून बाहेर पडून पुन्हा एकदा निवडणुकांना तोंड देण्याचे माझे आव्हान त्यांनी स्वीकारावे. आमची ताकद त्यांना दाखवू. मोदी लाट असतानाही शिवसेनेच्या नावावर भाजपने मते मिळविली आहेत, असा आरोपीही त्यांनी केला.
 
नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी ठाकरे यांची प्रचारसभा नांदेडमध्ये झाली. त्यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली तसेच भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारभारावर ताशेरे ओढळे. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर चालढकल करण्याच्या सरकारने घेतलेल्या भूमिकेवरही ठाकरे यांनी जोरदार हल्ला चढविला.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

गणेशोत्सवात मंडपात 'महाप्रसाद' वाटण्यापूर्वी सावधगिरी बाळगा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागू शकते

ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान दोन गटांत झालेल्या संघर्षानंतर मुंबईच्या परळ भागात तणाव

महाराष्ट्रात H1N1 इन्फ्लूएंझाचा प्रादुर्भाव वाढला; १,१०९ रुग्णांची नोंद, त्यापैकी ६५% रुग्ण पुणे आणि मुंबईतील

Central Railway Updates: टिटवाळा स्थानकावर २८ ऑगस्टपासून १५ दिवसांचा 'मेगा ब्लॉक'; अनेक लोकल गाड्या रद्द होणार

नेपाळमधील पुरामुळे हत्ती वाहून भारतात आले; त्यांची अवस्था पाहून लोकांचे मन हेलावले

पुढील लेख
Show comments