Marathi Biodata Maker

आरोप झाले म्हणून राजींनामा हे चुकीचे - ठाकरे

शनिवार, 12 ऑगस्ट 2017 (17:00 IST)

उद्धव ठाकरे यांनी देसाईंची पाठराखण केली  तर आम्ही पक्ष म्हणून  शिवसेना सुभाष देसाई यांच्या पाठीशी आहे, असं सांगत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सागितले आहे .उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी   विरोधकांच्या मागणीनंतर राजीनामा दिला होता. उद्धव ठाकरेंनी पक्षाचा देसाईंना पाठिंबा असल्याचं सांगितलं आहे.

नाशिक येथील असलेल्या इगतपुरी परिसरातील एआयडीसीतील अधिसूचित जमिनीपैकी 60 टक्के भूखंड वगळल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यामुळे  उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.  राजीनामा देण्याची काहीही गरज नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याचं देसाई म्हणाले आहेत. मात्र खडसे यांना वेगळा न्याय आणि मेहता, देसाई यांना वेगळा न्याय म्हणून फडणवीस आणि ठाकरे यांच्यावर अनेकांनी टीका केली आहे. 

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

LIVE: कॉकरोच समर्थकांना ताब्यात घेतले; अभिजीत दीपके यांचे जंतर मंतर येथे धरणे आंदोलन सुरु

विद्यापीठांमधील अंतर्गत वाद पेटला! १३ विद्यापीठांवर शासनाचा मोठा निर्णय; होणार विशेष ऑडिट

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप: उमेदवारी मागे घेतल्याबद्दल काँग्रेसचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांना पक्षातून काढले

पुणे: गॅस गळतीमुळे भीषण स्फोट; एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू

हॉकीमध्ये भारताने पाकिस्तानला हरवले; अभिमानाने अंडर-१८ आशिया कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

पुढील लेख
Show comments