Marathi Biodata Maker

आमचं काय चुकलं की आमच्या पाठीत खंजीर खुपसला? - आदित्य ठाकरे

Updated: शनिवार, 30 जुलै 2022 (09:02 IST)
 
आमचं काय चुकलं की यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी या सभेत उपस्थित केला.
 
ते पुढे म्हणाले की, "माझ्या मनात राग नाही आणि कोणत्याच शिवसैनिकांच्या मनातही पक्ष सोडून गेलेल्यांबद्दल राग नाही. मात्र, ज्या माणसाने यांना राजकीय ओळख दिली, त्यांच्या पाठीत यांनी खंजीर खुपसाला, याचं दुःख आहे."
 
"राज्यामध्ये हे 40 लोक कुठेही फिरले तरी गद्दार म्हणूनच फिरणार," असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

गौरीच्या आगमनाआधी लाडक्या बहिणींना मिळणार मोठी भेट? ऑगस्टच्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट

ड्रग इन्स्पेक्टर भरती परीक्षेत पेपरफुटी प्रकरणात ऋतुजा पाटीलला गुन्हे शाखेने अटक केली

Bristy Mukherjee Death : ममता बॅनर्जी यांची भाची ब्रिस्टी मुखर्जी यांचा मृतदेह त्यांच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला, तपास सुरू

नीट आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, दिल्लीसह ५ राज्यांमधील एफआयआर रद्द

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ४ मोठे निर्णय; कुकडी सिंचन प्रकल्पासाठी ५,७०४ कोटी रुपयांची मंजुरी

पुढील लेख
Show comments