Dharma Sangrah

वाचा, मुंबई-पुणे रेल्वेसेवा कधी सुरू होणार

शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020 (17:12 IST)
राज्य सरकारने जिल्ह्यांतर्गत प्रवासावरील बंदी उठवली आहे. तेव्हा सरकारने परवानगी देताच मुंबई-पुणे दरम्यानची रेल्वे सेवा सुरू केली जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली. ही सेवा सुरू करण्याबाबतची आमची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
महाराष्ट्रातील प्रमुख शहरे म्हणून मुंबई आणि पुणे ओळखले जाते. नोकरी आणि कामानिमित्त या दोन्ही शहरांदरम्यान दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांचीही संख्या मोठी आहे. लॉकडाऊनपासून रेल्वेची ही सेवा बंद आहे. आता राज्य सरकारने जिल्हा बंदी उठवली असून प्रवाशांना राज्यातील एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे पुणे-मुंबई दरम्यानची रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. मात्र राज्य सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्याशिवाय या गाड्या सुरू करता येणार नाहीत, असे शर्मा यांनी सांगितले.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

एफडीएने मुंबईतील तीन प्रसिद्ध हॉटेल्सचे अन्न परवाने निलंबित केले

रोहित शर्मा सर्वाधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला

शेतकरी कर्जमाफी जाहीर; फडणवीसांची मोठी घोषणा

LIVE: एफडीएने मुंबईतील तीन प्रसिद्ध हॉटेल्सचे अन्न परवाने निलंबित केले

मणिपूरमध्ये एका जमावाने आसाम रायफल्सच्या छावणीवर हल्ला करून तीन वाहने जाळली, हिंसाचार भडकला

पुढील लेख
Show comments