Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

केंद्रीय पथक येणार, पूरग्रस्त जिल्ह्यांची पाहणी करणार

Updated: बुधवार, 28 ऑगस्ट 2019 (10:16 IST)
 
सातारा, सांगलीमध्ये पूर आला. या ऑगस्ट महिन्याच्या १० दिवसात तब्बल ३ हजार मिलीमीटर पाऊस एवढ्या प्रचंड पावसाची नोंद महाबळेश्वर भागात झाली. तर जुलै आणि ऑगस्ट या पंधरा दिवसात म्हणजेच अवघ्या दीड महिन्यात ६ हजार मिलीमीटर पावसाची नोंद महाबळेश्वरच्या भारतीय हवामान विभागात झाली आहे. तसेच कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे सांगलीत पूरस्थिती निर्माण झाली. तसेच अल्लमटी धरणातून पाण्याचा विसर्ग न केल्यामुळे कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर झाली होती. 
 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

एफडीएची पुण्यातील प्रसिद्ध बर्गर किंग आणि झेप्टोवर कारवाई ,परवाने निलंबित

मुंबईच्या नेव्ही नगरमध्ये भारतीय नौदलातील एक खलाशी, त्यांची पत्नी आणि दोन मुले मृतावस्थेत आढळले

मुंडे इफेक्ट' म्हणजे काय? जाणून घ्या, आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांनी ब्लिंकइटपासून ते केएफसी आणि स्टारबक्सपर्यंत सर्वांना नोटिसा बजावल्या

LIVE: 'कोणीही आमचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाही- उद्धव ठाकरे

नालासोपाऱ्यात केक खाऊन ११ जणांना विषबाधा

पुढील लेख
Show comments