आमिरने आणली नवोदित लेखकांसाठी नवी संधी
आमिर खानने नवोदित लेखकांसाठी नवी संधी घेऊन आला आहे.ज्यामध्ये लेखकांना कथा, पटकथा लिहिण्याची संधी मिळणार आहे. जी कथा परिक्षकांना आवडेल आणि या स्पर्धेत जिंकणाऱ्या आपली कथा बॉलिवूडमधल्या मोठ्या दिग्दर्शकांसमोरही मांडता येणार आहे.
