Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एकताला पार्टनर मिळाला

Updated: मंगळवार, 10 जुलै 2018 (10:50 IST)
 
मात्र आपण लग्नासाठी इतक्यात तयार नसल्याचे कारण तिने घरच्यांना सांगून टाकले होते. कारण तिच्या ज्या दोस्तांची लग्ने झाली आहेत, ते आता पुन्हा सिंगल झाले आहेत. गेल्या काही वर्षात लग्नानंतर घटस्फोट घेणार्‍यांची संख्या खूप वाढली आहे. त्यामुळे आपण योग्य गोष्टीसाठी वाट बघत असल्याचा आपल्याला फायदाच झाला असेही तिने म्हटले होते. आपल्याला मूलही हवे आहे, मात्र त्यासाठी लग्न करण्याचा आपला काही विचार नसल्याचेही ती म्हणाली होती. सातत्याने महिलांशी संबंधित मालिका बनवणार्‍या एकताचे विचार स्त्रीमक्तीवादी असणे अगदी स्वाभाविक आहे. अगदी चार दिवसांपूर्वीच्या एका इंटरव्ह्यूमध्ये तिने लग्न न करण्याचे कारणही सांगितले होते. लग्र करण्यापेक्षा ते टिकवण्यासाठी लागणारे धैर्य आपल्याकडे नाही, म्हणूनच इतकी वर्षे लग्न टाळल्याचे ती म्हणाली आहे. पण तरीही काही गोष्टी अशा असतात ज्यासाठी लागणारा संयम आपल्याकडे नसल्याचेही तिने स्पष्ट केले. तिचे पप्पा जितेंद्र यांनीही एकताच्या लग्नाबाबत चिंता व्यक्त केली होती. 

सर्व पहा

कबीर खानच्या चित्रपटाच्या सेटवर कार्तिक आर्यन जखमी, गुडघ्याच्या शस्त्रक्रिया होणार

कार्तिक आर्यनने स्वतःची निर्मिती संस्था, डोपामाइन स्टुडिओ सुरू केली

विमल वेलचीच्या जाहिरातीवरून मुकेश खन्ना संतापले, शाहरुख आणि अजय देवगण यांना माफी मागण्यास सांगितले

राजपाल यादवने ₹१,२०० कोटी किमतीचा करार केला; अभिनेता १२ चित्रपटांमध्ये काम करणार

अभिनेता रणवीर सिंग ने 'प्रलय'च्या चित्रीकरणाला सुरुवात केली

सर्व पहा

पद्मश्री पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ अभिनेत्री सौकार जानकी यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन

मराठी अभिनेत्री वनिता खरात एका मोठ्या ऑनलाइन घोटाळ्याची बळी ठरली

हिंदू-मुस्लिम विचारसरणीतून बाहेर पडा...'; शर्मिला टागोर यांच्या 'वंदे मातरम' वक्तव्यावर कंगना रणौतचा घणाघात!

गोविंदाला 'चिची' हे नाव कसे मिळाले? याचे कारण खुद्द सुनीता आहुजा यांनी स्पष्ट केले, जुने वक्तव्य समोर आले

Gopinath Temple Uttarakhand महादेवाचे असे मंदिर! जिथे शिवाने गोपींचे रूप घेतले होते

पुढील लेख
Show comments