संबंधित माहिती
- जळगाव जिल्ह्यातील 35 रुग्णांची कोरोनावर मात
- Easy Chutney Recipes: चविष्ट चटण्या, उन्हाळ्यात जेवण्याचा स्वाद वाढवतील
- पोलिसांवर कोरोनाचा कहर, सुरक्षा देणारेच अडचणीत
- गर्दी, संपर्क व संसर्ग टाळणे भूमिकेतूनच घरपोच मद्यसेवा
- राज्यात ६५ हजार उद्योगांना परवाने, ३५ हजार उद्योग सुरू – उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती
दिल्लीत अडकलेले महाराष्ट्रतील विद्यार्थी परतणार
उच्च शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी नवी दिल्लीत गेलेले महाराष्ट्रातील सुमारे पंधराशेहून अधिक विद्यार्थी तिथे टाळेबंदीमुळे अडकून पडलेल आहेत. त्यांना राज्यात परत आणण्याच्या प्रयत्नांना यश आले असून शनिवारी ते राजधानी दिल्लीतून निघणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दिल्लीहून शनिवार संध्याकाळी ४ वाजता रेल्वे निघणार असून ती पुण्यामध्ये (रविवार) दिवशी संध्याकाळी ४ वाजता पोहचणार असल्याची माहिती खासदार मंडलिक यांनी दिली आहे.
