Festival Posters

या प्रकारे आहार घेतल्यास होऊ शकतात गंभीर आजार

Updated: मंगळवार, 4 जून 2019 (16:19 IST)
 
3. ज्येष्ठ
मे-जून दरम्यान येणार्‍या या महिन्यात दुपारी खेळण्यास मनाही केली आहे. या दरम्यान आपल्या देशात उन्हाची दाहकता चांगलीच जाणवते त्यामुळे बाहेर अती फिरणे आरोग्यासाठी हानिकारक 
 
ठरतं. या काळात आराम करणे योग्य ठरतं. या महिन्यात बेल खाऊ शकता.
 
4. आषाढ
जून-जुलै दरम्यान येणार्‍या या महिन्यात पकलेलं बेल खाणे टाळावे. या महिन्यात हिरव्या भाज्यांचे सेवन करणे टाळावे. या महिन्यात जोरदार व्यायाम करावा.
 
5. श्रावण
जुलै- ऑगस्ट दरम्यान येणार्‍या श्रावण महिन्यात पालेभाजी खाणे टाळावे. हिरव्या भाज्या, दूध आणि दुधाने निर्मित वस्तू खाणे टाळावे. या महिन्यात हर्रे खाणे योग्य ठरेल. याला हरिद्रा किंवा हरडा देखील म्हणतात.
 
6. भाद्रपद
ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान येणार्‍या भाद्रपद महिन्यात दही खाणे टाळावे. या दोन महिन्यात ताक, किंवा दह्याने निर्मित खाद्य पदार्थ खाणे टाळावे. या महिन्यात तीळ वापरावे.
 
7. आश्विन
सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात येणार्‍या या महिन्यात कारली खाणे टाळावे. या महिन्यात दररोज गूळ खाणे योग्य ठरेल.
 
8. कार्तिक
हा महिना ऑक्टोबर- नोव्हेंबर दरम्यान येतो. कार्तिक महिन्यात वांगी, दही आणि जिरं मुळीच खाऊ नये. या महिन्यात मुळा खावा.
 
9. मार्गशीर्ष
नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान येणार्‍या या महिन्यात जेवणात जिरे वापरू नये. तेल वापरू शकता.
 
10. पौष
डिसेंबर- जानेवारी दरम्यान येणार्‍या या महिन्यात दूध पिऊ शकता परंतू कोथिंबीर खाणे टाळावे.
 
11. माघ
जानेवारी- फेब्रुवारी दरम्यान येणार्‍या या महिन्यात मुळा आणि कोथिंबीर खाणे टाळावे. या दरम्यान मिश्री देखील खाऊ नये. या महिन्यात खिचडीत तूप घालून खावे.
 
12. फाल्गुन
फेब्रुवारी- मार्च दरम्यान पडणार्‍या या महिन्यात सकाळी लवकर उठावे. या महिन्यात चणे खाणे टाळावे.

सर्व पहा

श्री कुबेर आरती, ऊँ जै यक्ष कुबेर हरे स्वामी जै यक्ष जै यक्ष कुबेर हरे।

लग्नापूर्वी हळद का लावली जाते? या विधीचा खरा अर्थ जाणून घ्या

पांडुरंगाच्या कानात मासे का? जाणून घ्या त्यामागचे रहस्य!

आषाढी एकादशी 2026: उपवासाचे नियम, पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि पारणाची योग्य वेळ

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments