Dharma Sangrah

सकल मराठा समाजाचा मुंबई - ठाण्यातील सुरु असलेला बंद मागे; पत्रकार परिषदेत घोषणा

बुधवार, 25 जुलै 2018 (15:40 IST)
मराठा समाजाचा मुंबई ठाणे सुरु असलेला बंद अखेर स्थगित केला आहे. ही घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेत सरकारवर जोरदार टीका केली असून सरकारने दोन वर्षापासून आमची फसवणूक केली. त्यामुळे मूक मोर्चाऐवजी ठोक मोर्चा केला असे परिषदेत स्पष्ट केले आहे. सकल मराठा क्रांती मोर्चाने मुंबई बंदचं आंदोलन मागे घेतलं आहे. मराठा मोर्चाकडून आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. आंदोलकांना शांतता राखण्याचे आव्हान करण्यात आलं आहे. ठाणे, मुंबईतही आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. काही ठिकाणी बंदला हिंसक वळण लागल्यानंतर आता बंद मागे घेतल्याची घोषणा करण्यात आली आहे. शांतता राखण्याच्या मराठा समन्वयकांकडून आवाहन करण्यात आलं आहे. 
सरकारने दोन वर्षापासून आमची फसवणूक केली. त्यामुळे मूक मोर्चाऐवजी ठोक मोर्चा केला. 
सरकारच्या निष्क्रियतेमुळे मराठा समाज रस्त्यावर उतरला 
मराठा समाजाचा मुंबई - ठाण्यातील बंद मागे; पत्रकार परिषदेत घोषणा 
मुबई : मराठा क्रांती मोर्चाकडून मुंबई बंद च्या आंदोलनाला स्थगिती. सकल मराठा मोर्चाचे मुंबई समन्वयक विरेंद्र पवार यांनी जाहीर केले. 

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

प्रज्ञानंदने इतिहास रचला, नॉर्वे बुद्धिबळ विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय ठरला

E85 हे E20 पेट्रोलपेक्षा स्वस्त असेल, जाणून घ्या फ्लेक्स फ्युएल मारुती वॅगन आरचे फायदे आणि किंमत

LIVE: सोनम वांगचुक कॉकरोच पार्टीच्या आंदोलनासाठी जंतर मंतर येथे पोहोचले

होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण संघर्ष! अमेरिकेने ४ ड्रोन पाडले, रडार केंद्रे उद्ध्वस्त

खान सरांना अटक होणार?

पुढील लेख
Show comments