गुरूवार, 3 जुलै 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
धर्म
हिंदू
आरती संग्रह
Written By
Last Modified:
शुक्रवार, 10 डिसेंबर 2021 (09:46 IST)
संबंधित माहिती
खंडोबाची आरती
खंडोबाची आरती
दत्त आरती - आरती अवधूता
दत्त आरती - मंगलारती करूं श्रीगुरुदत्ता
खंडोबाची आरती Khandoba Aarti
दत्त आरती - ओंवाळूं आरती
ओंवाळूं आरती ॥ गुरूसी ॥ ओंवाळूं आरती ॥धृ.॥
तनुमनधन वाती जाळुनी । भक्ति तेल वरुती ॥१॥
स्वयंप्रकाश दीप्ति उजळुनी ॥ हरूं द्वैतभ्रांति ॥२॥
त्रिपुटीरहित सद्गुरु अवधूता ॥ दत्ता प्रेम चित्तीं ॥३॥(पंतमहाराज)
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
स्वामी समर्थ जप कसा करावा?
जप करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. पूजेच्या जागेची स्वच्छता करा. शांत आणि स्वच्छ जागा निवडा, जिथे तुम्ही एकाग्रतेने जप करू शकता. स्वामी समर्थांचे चित्र किंवा मूर्ती समोर ठेवल्यास भक्ती वाढते. सकाळी किंवा संध्याकाळी जप करणे उत्तम मानले जाते. तुमच्या सोयीप्रमाणे नियमित वेळ ठरवा. स्वच्छ आसनावर बसा. शक्यतो कुशासन, कापडी आसन किंवा योग्य जागा निवडा.
बुधवारी गणपतीचे 5 उपाय, मिळेल धन, वाढेल व्यवसाय...स्वप्ने पूर्ण होतील
बुधवार म्हणजे गणपतीची आराधना करण्याचा विशेष दिवस. बुधवारी करण्यात येणारे असे उपाय ज्यामुळे आर्थिक लाभ तर होण्याची शक्यता असून प्रगतीचा मार्ग दिसू लागेल तर येथे जाणून घ्या 5 सोपे उपाय: 1. बुधवारी गणपती अथर्वशीर्षाचा पाठ करणे फलदायी ठरेल. तसेच महिन्यातून येणार्या दोन्ही चतुर्थी तिथीला देखील पाठ करणे शुभ ठरेल.
आरती बुधवारची
एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण ॥ अगम्य गम्य रुप आनंदघन ॥ मयूरपूर रहिवास कैलास (स्वानंद) भुवन ॥ ब्रह्मादिक सुरवरां नकळे महिमान ॥ जयदेव जयदेव जय जय गजवदना ॥ आदि पुरुषा भाळिं चंद्र त्रिनयना ॥ कृपा अमृत घन भवताप शमना ॥ उजळूं अष्टभावें आरति तव चरणा ॥१॥धृ०॥
देहदान म्हणजे काय, माहिती, प्रक्रिया, महत्त्व, जाणून घ्या
देहदान म्हणजे मृत्यूनंतर आपले संपूर्ण शरीर वैद्यकीय संशोधन, शिक्षण किंवा अवयवदानासाठी दान करणे. यामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांना मानवी शरीररचनेचा अभ्यास करता येतो आणि वैद्यकीय संशोधनाला चालना मिळते. भारतात देहदानाला सामाजिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्व आहे, आणि याला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत.
Budhashtmi 2025 : 2 जुलै रोजी बुधाष्टमी व्रत पूजा विधि आणि कथा
भारतात प्रत्येक दिवसाचे काही ना काही महत्त्व आहे. येथे उपस्थित असलेल्या तिथी, नक्षत्र आणि दिवस जुळतात तेव्हा काही सण, व्रत-उत्सव इत्यादी साजरे केले जातात. या सर्वांच्या संयोजनातून उत्साह आणि श्रद्धेसह भक्ती आणि शक्तीचे प्रतिबिंब दिसून येते. या व्रतांपैकी एक म्हणजे बुधष्टमी व्रत.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
पती-पत्नीने एकाच ताटात का जेवू नये, याच्याशी संबंधित धार्मिक श्रद्धा जाणून घ्या ...
हिंदू धर्मात पती-पत्नीचे नाते अत्यंत पवित्र मानले जाते. परंतु असे असूनही, अनेक परंपरांमध्ये असे मानले जाते की पती-पत्नीने एकाच ताटात जेवू नये. यामागील कारण केवळ शिष्टाचार नाही तर खोल आध्यात्मिक आणि ऊर्जा संतुलनाशी संबंधित धार्मिक कारणे आहे. ही परंपरा भेदभाव नाही, तर ऊर्जा संतुलन, प्रतिष्ठा आणि मानसिक शुद्धता राखण्यासाठी एक धार्मिक शिस्त आहे.
भगवद्गीता भेट म्हणून द्यावी की नाही? हिंदू धार्मिक शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या
आपण नेहमीच वाढदिवस, लग्न किंवा पार्टीत एकमेकांना भेटवस्तू देतो. बऱ्याच वेळा आपण किंवा लोक आपल्याला देवाच्या मूर्ती किंवा पवित्र हिंदू धार्मिक ग्रंथ भगवद्गीता भेट म्हणून देतो. काही लोक भगवद्गीता भेट म्हणून देणे योग्य मानतात, तर काही लोक असे करणे चुकीचे मानतात. अशात आपल्या हिंदू धार्मिक शास्त्रांमध्ये याबद्दल काय म्हटले आहे ते जाणून घेऊया?
जर तुमचा जन्म अमावस्येला झाला असेल तर लाल किताबातील हे अचूक उपाय नक्की करून पहा
काही तिथी, योग, नक्षत्र आणि विशेष ग्रह स्थितींवर जन्म होणे अशुभ मानले जाते. त्यापैकी एक तारीख म्हणजे अमावस्येला जन्म घेणे. पितृदोषाप्रमाणेच हा देखील अमावस्येचा दोष मानला जातो. यासोबतच जर कुंडलीत सूर्य आणि चंद्राचा युती असेल तर हा अमावस्येचा दोष तयार होतो. या दोषाचे निराकरण केल्याने, जन्मजात व्यक्तीचे जीवन संघर्षात राहत नाही. जेव्हा अनुराधा नक्षत्राचा तिसरा आणि चौथा टप्पा अमावस्येला येतो तेव्हा त्याला सर्पशीर्ष म्हणतात. सर्पशीर्षात मुलाचा जन्म दोषपूर्ण मानला जातो. तथापि, जर त्या वेळी शुभ नक्षत्र असेल तर काही प्रमाणात दोष दूर होतात.
आवळा केसांसाठी आणि त्वचेसाठी अमृत आहे, त्याचे सेवन करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
Gooseberry Benefits for skin and hair: तुम्हीही चमकदार केस आणि निर्दोष त्वचेचे स्वप्न पाहता का? जर हो, तर निसर्गाची मौल्यवान देणगी - आवळा, तुमची इच्छा पूर्ण करू शकते. आवळा हा व्हिटॅमिन सीचा खजिना आहे आणि शतकानुशतके आयुर्वेदात वापरला जात आहे.
हृदयविकाराच्या एक महिना आधी शरीर हे 7 संकेत देते, तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात का?
Heart Attack Signs: जेव्हा हृदयाचे आरोग्य बिघडू लागते तेव्हा शरीर शांत बसत नाही. ते वारंवार काहीतरी चुकीचे असल्याचे संकेत देते. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे, ताणतणावामुळे, अस्वस्थ खाण्यापिण्याच्या आणि झोपेच्या कमतरतेमुळे, हृदयविकाराच्या घटना झपाट्याने वाढत आहेत,